हि माया जीवाला शेवटपर्यंत सुधरु देत नाही...........जसा गाढवावर बसलेला एखादा व्यक्ती गाजराला त्याला दिसेल असे लटकवतो पण त्याला मिलू देत नाही आणि त्या गाजराच्या आशेवर हा गाढव चालत राहतो चालत राहतो चालतच राहतो,मग शेवटी गाढवाला काही गाजर मिलत नाही पण गाढवावर बसलेल्याचे ईप्सीत मात्र साध्य होते ..........तसेच काल हा या जीवावर स्वार होतो,समोर समाधान भेटेल समाधान भेटेल हे मायारुपी गाजर हा लटकवतच ठेवतो,हा जीव बिच्चारा शेवटच्या श्वासापर्यंत यात समाधान मिलेल त्यात समाधान मिलेल या आशेवर जीवनभर गाढव बनून राहतो............आणि रामनामाशिवाय आपले आयुष्य अक्षरशः बरबाद करुन टाकतो............!!
No comments:
Post a Comment
Comment Here